वर्षानुवर्षं मुंबईत ठाण मांडणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ? मुंबईतून बाहेर जायचं नाही, असा अट्टाहास करणारा अधिकारी विविध आयपीएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा शिकार होतो का ? मुंबई आणि महाराष्ट्र यांचे तुकडे पोलिसांनीच केले आहेत, असे वाटते का ? आणि विदर्भात, विशेषतः गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर किंवा मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड अशा जिल्ह्यांत जायला हे अधिकारी किंवा कर्मचारी का तयार होत नाहीत ? त्यासाठी ते वाट्टेल ते करायला का तयार होतात ? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. -<br /><br />#lokmat #Dayanayak #Sanjaypandey #Maharashtrapolice <br />T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat